साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत राहुल आणि नैनाचा साखरपुडा होणार आहे. पण राहुलने तो मोडण्यासाठी नैनाचे अपहरण केले आहे. आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घ्या.. 
साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत राहुल आणि नैनाचा साखरपुडा होणार आहे. पण राहुलने तो मोडण्यासाठी नैनाचे अपहरण केले आहे. आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घ्या..