महाराष्ट्र : मुसळधार पावसानंतर ठाणे-पालघर मध्ये पूर परिस्थिती, NDRF ने 65 लोकांना वाचवले

महाराष्ट्रात ठाणे आणि पालघर मध्ये मुसळधार पावसानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. NDRF टीम ने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. ठाण्यामध्ये अथॉरिटी टीम ने 49 लोकांना रेस्क्यू केले आहे. तसेच पालघर मध्ये आठ महिलांसोबत 16 शेतकरी मजुरांना सुरक्षित ठिकाणी …

महाराष्ट्र : मुसळधार पावसानंतर ठाणे-पालघर मध्ये पूर परिस्थिती, NDRF ने 65 लोकांना वाचवले

महाराष्ट्रात ठाणे आणि पालघर मध्ये मुसळधार पावसानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. NDRF टीम ने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. ठाण्यामध्ये अथॉरिटी टीम ने 49 लोकांना रेस्क्यू केले आहे. तसेच पालघर मध्ये आठ महिलांसोबत 16 शेतकरी मजुरांना सुरक्षित ठिकाणी पोहचवले आहे. 

 

NDRF टीम ने सांगितले की, नाव आणि लाईफ जॅकेट सोबत अथॉरिटी टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी पोहचली आहे. अधिकारींनी सांगितले की, शहापूर परिसरात एक रिजॉर्ट मध्ये पाणी भरले व तिथून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. 

 

तसेच मिळलेल्या माहितीनुसार या परिसरात रविवारी सकाळी खूप पाऊस झाला. या परिस्थीला पाहता NDRF टीम ने आणि स्थानीय फायरफाईटर च्या टीम ने 12.30 वाजता पूर ठिकाणी पोहचली आणि आठ महिला सोबत 16 लोकांना रेस्क्यू केले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. 

Go to Source