Chanakya Niti: अशा लोकांना समाजात कधीच मिळत नाही मानसन्मान, सतत होतो अपमान, वाचा काय सांगते चाणक्य नीती
Thoughts of Acharya Chanakya: चाणक्याने आपल्या हयातीत अनेक प्रकारच्या धोरणांची रचना केली होती. असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती या धोरणांचे पालन करते किंवा या धोरणांनुसार आपले जीवन जगते तेव्हा त्याला आनंदी आणि समृद्ध जीवन मिळते.