मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम जोमात : मुख्यमंत्री

ठाणे शहराचा सर्वांगीण विकास सुरू असून शहरात विकासकामे वेगाने पूर्ण होत आहेत. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहराच्या सुशोभिकरण आणि स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले जात आहे. ठाणे शहरात जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धरमवीर आनंद दिघे यांना ठाणे जिल्हा इतका आवडला की, त्यांच्या विचारांवर सरकार चालत आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही अनेक बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नवनवीन प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आजचा दिवस चांगला दिवस असून भारतीय संगीताच्या सर्व युगांपैकी ‘लता युग’ हे अविस्मरणीय युग आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारतीय संगीताचा चिरंतन वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी लता मंगेशकर गुरुकुल उपयुक्त ठरेल.आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत असून वृक्ष लागवड करणे गरजेचे बनले आहे. धोकादायक इमारतींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.हेही वाचा डिलाई रोडवरून आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक, सरकारवर…पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम जोमात : मुख्यमंत्री

ठाणे शहराचा सर्वांगीण विकास सुरू असून शहरात विकासकामे वेगाने पूर्ण होत आहेत. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहराच्या सुशोभिकरण आणि स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले जात आहे. ठाणे शहरात जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धरमवीर आनंद दिघे यांना ठाणे जिल्हा इतका आवडला की, त्यांच्या विचारांवर सरकार चालत आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही अनेक बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नवनवीन प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आजचा दिवस चांगला दिवस असून भारतीय संगीताच्या सर्व युगांपैकी ‘लता युग’ हे अविस्मरणीय युग आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारतीय संगीताचा चिरंतन वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी लता मंगेशकर गुरुकुल उपयुक्त ठरेल.

आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत असून वृक्ष लागवड करणे गरजेचे बनले आहे. धोकादायक इमारतींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.हेही वाचाडिलाई रोडवरून आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक, सरकारवर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

ठाणे शहराचा सर्वांगीण विकास सुरू असून शहरात विकासकामे वेगाने पूर्ण होत आहेत. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहराच्या सुशोभिकरण आणि स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले जात आहे.

ठाणे शहरात जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धरमवीर आनंद दिघे यांना ठाणे जिल्हा इतका आवडला की, त्यांच्या विचारांवर सरकार चालत आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही अनेक बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नवनवीन प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आजचा दिवस चांगला दिवस असून भारतीय संगीताच्या सर्व युगांपैकी ‘लता युग’ हे अविस्मरणीय युग आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारतीय संगीताचा चिरंतन वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी लता मंगेशकर गुरुकुल उपयुक्त ठरेल.

आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत असून वृक्ष लागवड करणे गरजेचे बनले आहे. धोकादायक इमारतींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

डिलाई रोडवरून आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक, सरकारवर…


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Go to Source