चैतन्य-अर्जुन आणि सायलीचं ’ठरलं तर मग’; साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार! मालिकेत येणार रंजक वळण

साखरपुडा सोहळा सुरू असताना, आता अर्जुन आणि सायली चैतन्यला एकट्यात गाठून सगळं सत्य पुराव्यानिशी त्याच्या समोर मांडणार आहेत.

चैतन्य-अर्जुन आणि सायलीचं ’ठरलं तर मग’; साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार! मालिकेत येणार रंजक वळण

साखरपुडा सोहळा सुरू असताना, आता अर्जुन आणि सायली चैतन्यला एकट्यात गाठून सगळं सत्य पुराव्यानिशी त्याच्या समोर मांडणार आहेत.