सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा…

स्वतः महिपतने प्रताप सुभेदार यांचा जामीन करून रविराजचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच रविराजने सायली आणि अर्जुनवर संशय घेतला होता.

सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा…

स्वतः महिपतने प्रताप सुभेदार यांचा जामीन करून रविराजचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच रविराजने सायली आणि अर्जुनवर संशय घेतला होता.