चैतन्य हुशारी करणार; साक्षीच्या फोनमधून पुरावे मिळवणार! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर!

चैतन्य हुशारी करणार; साक्षीच्या फोनमधून पुरावे मिळवणार! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर!

साक्षी महिपतला भेटायला गेली असताना सायली आणि अर्जुन तिच्या घरी पुरावे शोधण्यासाठी पोहोचणार आहेत.