सायली घर सोडून गेल्याच्या धक्क्याने अर्जुन पडला बेशुद्ध! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?
सकाळ झाल्यावर अर्जुन उठतो. मात्र, त्याला त्याच्या बाजूला सायली दिसत नसल्याने तो कावराबावरा होतो. आपल्या रूममध्ये सायलीला शोधत असताना त्याला सायलीची चिठ्ठी सापडते.