कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

चैतन्यला कुणाल आणि साक्षीचे एकत्र फोटो, त्यांची प्रेमपत्र बघून प्रचंड मोठा धक्का बसला आहे. आता मालिकेत सुभेदार कुटुंब कुणालच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे.

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

चैतन्यला कुणाल आणि साक्षीचे एकत्र फोटो, त्यांची प्रेमपत्र बघून प्रचंड मोठा धक्का बसला आहे. आता मालिकेत सुभेदार कुटुंब कुणालच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे.