साक्षीने गेमच केला! पत्रकार परिषद घेत चैतन्य आणि अर्जुनवर लावले आरोप! ‘ठरलं तर मग’मध्ये ट्वीस्ट
साक्षी लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये चैतन्य आणि अर्जुन सुभेदार यांनी मिळवून माझ्यासारख्या भोळ्या स्त्रीला फसवलं, ते वकील नाही तर फसवणूक करणारी लोकं आहेत, असे आरोप करणार आहे.