‘बाल संरक्षण’ म्हणजे मुलांना कुटुंबांपासून वेगळे करणे नव्हे तर कुटुंबांना मदत करणेः अदिती तटकरे

भारतातील बालसंरक्षण आणि बाल संगोपन प्रणाली मजबूत करण्याच्यादृष्टीने ‘कुटुंब-आधारित देखभालीला चालना देणे’ या विषयावर मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

‘बाल संरक्षण’ म्हणजे मुलांना कुटुंबांपासून वेगळे करणे नव्हे तर कुटुंबांना मदत करणेः अदिती तटकरे

भारतातील बालसंरक्षण आणि बाल संगोपन प्रणाली मजबूत करण्याच्यादृष्टीने ‘कुटुंब-आधारित देखभालीला चालना देणे’ या विषयावर मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.