‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये शालिनी शिर्के-पाटीलची धमाकेदार एण्ट्री, मालिकेत नवे वळण
Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial update: आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास २५ वर्षांनंतर शालिनी शिर्के-पाटील पुन्हा कोल्हापुरात आली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.