आरतीने सागरला सांगितले सत्य, कार्तिकचा खरा चेहरा येणार समोर; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका रंजक वळणावर
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. आरतीने सागरला सत्य सांगितले आहे. त्यामुळे कार्कितचा खरा चेहरा समोर येणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. आरतीने सागरला सत्य सांगितले आहे. त्यामुळे कार्कितचा खरा चेहरा समोर येणार आहे.