LIVE: मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक
Maharashtra Marathi Breaking News Live Today : वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या 36 वर्षीय बांगलादेशी महिलेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात इतर बेकायदेशीर स्थलांतरितांचाही खुलासा झाला आहे.देवनार पोलिसांनी महिलेला अटक केली आहे आणि हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. पोलिसांना माहिती मिळाली की ती महिला त्या भागात येणार आहे, त्यानंतर त्यांनी तपास केला आणि तिला शोधून काढले.12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा
पुण्यातील जनसंवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सरकारविरुद्ध “हंबरडा मोर्चा” काढणाऱ्यांनी सत्तेत असताना समाजासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पवार यांनी टीकास्त्र सोडले.
छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा भागातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ठाकरेंनी इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःला आरशात पहावे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या समस्यांवर राजकारण करत आहेत,
वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या 36 वर्षीय बांगलादेशी महिलेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात इतर बेकायदेशीर स्थलांतरितांचाही खुलासा झाला आहे.देवनार पोलिसांनी महिलेला अटक केली आहे आणि हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. पोलिसांना माहिती मिळाली की ती महिला त्या भागात येणार आहे, त्यानंतर त्यांनी तपास केला आणि तिला शोधून काढले.सविस्तर वाचा…
पुण्यातील जनसंवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सरकारविरुद्ध “हंबरडा मोर्चा” काढणाऱ्यांनी सत्तेत असताना समाजासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पवार यांनी टीकास्त्र सोडले.सविस्तर वाचा…
पुण्यातील जनसंवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सरकारविरुद्ध “हंबरडा मोर्चा” काढणाऱ्यांनी सत्तेत असताना समाजासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पवार यांनी टीकास्त्र सोडले.सविस्तर वाचा…
मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कबूतरखान्याचा विषय चांगलाच पेटला आहे. आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्मशांतीसाठी जैनसमाजाने आता राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असून, जैन मुनी नीलेशचंद्र यांनी ‘शांतिदूत जनकल्याण पार्टी’ या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली .कबुतर” हे त्यांचे निवडणूक चिन्ह घोषित करून सरकारला उघड आव्हान दिले आहे
पुणे शहर गुन्हे शाखेने अफू विक्री करणाऱ्या एका इसमास अटक करून त्याच्याकडून 22 लाख 39 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 10 ऑक्टोबर 2025 रोजी लोणीकंद-वाघोली रोडवरील शिवरकर कॉम्प्लेक्स परिसरात करण्यात आली.
मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कबूतरखान्याचा विषय चांगलाच पेटला आहे. आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्मशांतीसाठी जैनसमाजाने आता राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असून, जैन मुनी नीलेशचंद्र यांनी ‘शांतिदूत जनकल्याण पार्टी’ या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली .कबुतर” हे त्यांचे निवडणूक चिन्ह घोषित करून सरकारला उघड आव्हान दिले आहे.
