भारत हल्ला करू शकतो…, जम्मू दहशतवादी हल्ल्यानंतर पाकचे माजी पंतप्रधानाचा पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा

भारत हल्ला करू शकतो…, जम्मू दहशतवादी हल्ल्यानंतर पाकचे माजी पंतप्रधानाचा पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा

जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला तर इतर 41 जण जखमी आहेत. या घटनेनंतर पाकचे माजी पंतप्रधानाचा पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे.