आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले
गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदे यांचा एक नवा अल्बम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अल्बमवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले
गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदे यांचा एक नवा अल्बम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अल्बमवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.