राहूल गांधी यांची मोठी घोषणा! सत्तेत आल्यास जातीय जनगणना करणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नागपूरमध्ये आज (दि. २८) काँग्रेसचे वर्धापन दिन सोहळा पार पडला. या सभेत सभेत बोलत असताना काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती याबाबत चिंता व्यक्त केली. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर जातीय जनगणना करणार असे आश्वासन राहूल गांधी यांनी दिले.
देशात दोन विचार धारांची लढाई सुरु असल्याची सांगितले. विचार आणि सत्तेची ही लढई आहे. आमचे सरकार आल्यानंतर सर्व परिस्थिती बदलेल. शिक्षण, बेरोजगारी आणि स्थिरता यावर आमचं सरकार लक्ष देईल तसेच देशात आमचं सरकार आल्यानंतर जातीय जनगणना करेल असे अश्वासनही राहूल गांधी यांनी दिले.
Latest Marathi News राहूल गांधी यांची मोठी घोषणा! सत्तेत आल्यास जातीय जनगणना करणार Brought to You By : Bharat Live News Media.
