राज्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ पर्यंत २७.७८ टक्के मतदान

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज (दि.२०) सकाळी ७ वा. पासून सूरु आहे. देशातील ४९ जागांवर दुपारी १ वाजेपर्यंत ३६.७३ टक्के मतदान झाले आहे, तर राज्यातील १३ मतदार संघात सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.
१३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक – २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण – २२.५२ टक्के
ठाणे – २६.०५ टक्के
मुंबई उत्तर – २६.७८ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के
हेही वाचा :
मतदानादिवशी राहुल गांधी यांनी घेतले हनुमानाचे दर्शन, बूथची पाहणी
उमेदवारांची धडधड वाढली..! संध्याकाळपर्यंत मतदारांवर साऱ्यांचेच लक्ष्य
