Chanakya Niti : संकटाच्या वेळी आचार्य चाणक्य यांच्या ३ गोष्टी नेहमी ठेवा लक्षात, मोठ्या अडचणीही सहज होतील दूर!
Chanakya Teachings In Marathi : चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, वाईट काळात माणसाने संयम राखला पाहिजे आणि चांगल्या काळात प्रत्येक संकटाशी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.